सामाजिक

वास्तव आणि प्रतिनिधित्व

मानवाचा आधुनिक इतिहास या वळणावर एक भय-चित्रपट बनत आहे. कार्यकारणभाव परिणामशून्य झाला आहे आणि तर्क अर्थहीन. दररोज आपले मित्र, नातेवाईक...

Read moreDetails

प्रखर आंबेडकरी विचार पेरणारा गायक – वामनदादा कर्डक

मी १९७९ ला औरंगाबादला शिक्षणासाठी आलो, तेव्हापासून वामनदादांना  ट्राउजर-कुर्त्यातच पाहत होतो.  भरपूर उंची, गौर वर्ण, धारदार नाक, बोलके डोळे आणि ...

Read moreDetails

संविधान मूल्य आणि सत्यशोधक वारसा – प्रा प्रतिमा परदेशी

भारताचे संविधान : २६ नोव्हे. १९४९ रोजी आपण अंगीकृत केले आहे. ७२ वर्षा पूर्वी या संविधान स्वीकाराच्या निमित्याने आपण एक...

Read moreDetails

मुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद

या सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग...

Read moreDetails

रचनात्मक शैक्षणिक मूल्यमापन

सलग दुसऱ्यावर्षी शिक्षणक्षेत्रावर कोविड-19 चे परिणाम दिसू लागलेत. कोविडमुळे जगातील सर्वांत वाईट पद्धतीने ग्रासलेल्या देशांत भारताचा समावेश झाला आहे. अनेक...

Read moreDetails

उच्चशिक्षणसंस्थामधील जातीवादाचा चेहरा

आयआयटी सारख्या ख्यातनाम इन्स्टिट्यूट मध्ये संविधान विरोधी आणि मानवी मूल्यांची पायमल्ली करणारा प्रकार उघडकीस आला. वारंवार असे अनेक प्रकार घडत...

Read moreDetails

आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स

२८ ऑक्टोबर १९५१ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची लुधियाना येथे एक जाहीर सभा झाली. दोन-तीन महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा आणि मध्यवर्ती संसदेकरिता...

Read moreDetails

आंबेडकर आणि आंबेडकरोत्तर भारतीय माध्यमांतील जातवास्तव

काँग्रेसची विचारधारा मान्य असणारी वर्तमानपत्रे बाबासाहेबांच्या भूमिकेला नेहमी विरोध करत राहिली. १८ जानेवारी १९४३ रोजी बाबासाहेबांनी अशा वर्तमानपत्रांचा चांगलाच समाचार...

Read moreDetails

मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए

विद्रोह म्हणजे बंड! जेव्हा जेव्हा अन्याय, जुलूम, छळ यांचा अतिरेक होतो, आता सहन करणे शक्य नाही असे जेव्हा माणसाला वाटते...

Read moreDetails

माझी पत्नी काहीही करत नाही, ती घरी असते इतकेच !

केरळातील एका विद्यार्थ्याचे वडील आपल्या पत्नीची इतरांना ओळख करून देताना सांगायचे. परंतु हा मुलगा मात्र आपल्या आईला सतत कुठल्या ना...

Read moreDetails
Page 49 of 50 1 48 49 50
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

अमरावतीच्या विकासाचे ‘व्हिजन’ फक्त वंचितकडेच; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल

अमरावती : "अमरावती शहराचा रखडलेला विकास आणि प्रलंबित मूलभूत प्रश्न केवळ वंचित बहुजन आघाडीच मार्गी लावू शकते. शहराचा कायापालट करण्यासाठी...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts