राजकीय

बाळासाहेब आंबेडकरांचे कार्य,वर्चस्व व झंझावात बघून बांडगुळाच्या पोटात उठला गोळा

त्र्यंबकेश्वर - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र समाजाला प्रवाहात आणण्यासाठी अनेक संकटांचा सामना करुन वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात...

Read moreDetails

“भारत जोडो” यात्रा छत हिरावून छत्री देण्याचे नाटक करणारी… !

बहुतेक आपण भविष्यात कधीतरी त्यांचे राजकीय भागीदारसुद्धा असू, किंवा असेल आपलाही प्रवास त्यांच्या सोबत कुठल्यातरी राजकीय अधिष्ठानाला पूर्णत्व देण्यासाठी केलेला...

Read moreDetails

आर्थिक आधारावर आरक्षण हे कॉंग्रेस भाजपचे संयुक्त पाप – राजेंद्र पातोडे.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करणारी १०३ वी घटनादुरुस्ती तीन विरुद्ध दोन मतांनी...

Read moreDetails

झुंडशाहीचा झुंडोन्माद – कॉ. कुमार शिराळकर

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे २ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांना प्रबुद्ध भारताच्यावतीने भावपूर्ण आदरांजली. त्यांचा...

Read moreDetails

22 प्रतिज्ञांवर आक्षेप देशासाठी धोक्याची घंटा !

१४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांना बौध्द धम्माची दीक्षा देताना २२ प्रतिज्ञा दिल्या....

Read moreDetails

दिक्षाभूमीचे जयचंद.

डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर मुंबईच्या दादर चौपाटीवर चैत्यभूमीची जमीन व नागपूरची दीक्षाभूमीची जमीन मिळावी म्हणून सातत्याने त्यावेळी भारतीय बौद्ध महासभा आणि...

Read moreDetails

पंतप्रधानांच्या भाषणातील घराणेशाही आणि घराणेदार भाजप

भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात, पंतप्रधानांनी, देशाच्या प्रगतीतील अडथळ्यांमध्ये, ‘घराणेशाही' हादेखील एक मुद्दा असल्याचे नमूद केले. राजकीय घराणेशाहीमुळे...

Read moreDetails

ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार !

ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाच्या हिरव्या कंदिलानंतर पुन्हा सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याच्या हालचाली राज्य शासनानं सुरु केल्या होत्या. मात्र आता...

Read moreDetails

मुख्यमंत्री आणि एका मंत्र्याचे मंत्रिमंडळ घटनाबाह्य ! – राजेंद्र पातोडे

घटना पायदळी तुडविली जात असताना न्यायपालिका आणि राज्यपाल शांत का ? महाराष्ट्र राज्य सध्या घटनाबाह्य कामकाज करण्यासाठी प्रसिध्द आहे. राज्यातील...

Read moreDetails

प्रस्थापित, पत्रकार, पुरोगामी आणि त्यांच्या गुलामांचा दुटप्पीपणा !

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात प्रचंड मोठी उलथापालथ होऊन एकनाथ शिंदे यांचे आणि भाजप युतीचे सरकार आले आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षा विरोधात...

Read moreDetails
Page 78 of 81 1 77 78 79 81
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

औरंगाबादमध्ये वंचितचा धडाकेबाज प्रचार! प्रा. अंजली आंबेडकर दिवसभरात घेणार ६ जाहीर सभा

औरंगाबाद : औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असून, राज्यभर वंचितचा धडाकेबाज प्रचार सुरू आहे. औरंगाबाद महानगरपालिका...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts