बातमी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीचा कार्यक्रम बोरगाव येथे उत्साहात संपन्न

बोरगाव - जालना तालुक्यातील बोरगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त एक भव्य कार्यक्रम पार पडला. या...

Read moreDetails

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यात वंचित बहुजन आघाडीची अभिवादन सभा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची...

Read moreDetails

सोलापूर: सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे ‘वंचित’कडून स्वागत

‎सोलापूर : वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर आणि जिल्ह्याने सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. वंचित...

Read moreDetails

पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की उभारणीच्या नावाखाली सेरेटीका आणि रिनिवल यांसारख्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन...

Read moreDetails

ग्रामपंचायतींमधील गैरकारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; उरणमध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

रायगड : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय यांनी उरण पंचायती समितीला पत्र देऊन...

Read moreDetails

यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

यवतमाळ : लोकशाहीर, कवी, लेखक आणि थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली....

Read moreDetails

ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 8 येथील वाहतूक सिग्नल शाळेच्या वेळेत सुरू करण्यात यावा, यासाठी वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबईच्या...

Read moreDetails

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

औरंगाबाद : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी...

Read moreDetails

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

‎भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केली आहे. नव्या उपराष्ट्रपतीपदासाठी आता...

Read moreDetails

किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटोदा येथे विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल मोर्चा

‎‎बीड : पाटोदा तालुक्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाटोदा येथे हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या...

Read moreDetails
Page 48 of 129 1 47 48 49 129
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

औरंगाबादमध्ये RSS कार्यालयावर मोर्चा निघणारच; वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका!

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीने RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)च्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर पोलिस प्रशासनाने या मोर्चाचे ठिकाण बदलण्याची...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts