बातमी

पुसदमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आरोग्य शिबिर संपन्न; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कौतुक

वंचित बहुजन आघाडी पुसद तालुकाच्यावतीने विविध गावामध्ये विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Read moreDetails

प्रशासनातील ओबीसी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात; प्रकाश आंबेडकरांचा इशारा!

आमचे आरक्षण पूर्ववत करा, त्यानंतरच मतं मागायला या, ही भूमिका ओबीसी समाजाने घ्यावी असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

Read moreDetails

NCP आणी RSS, भाजपचे संबंध जगजाहीर!

नवाब मलिक व NCP चे मुस्लिम आरक्षणाबद्दल मत ही RSS ची भूमिका. मुस्लिम समाजाची दिशाभूल करत असल्याची बाळासाहेब आंबेडकरांची टीका.

Read moreDetails

जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!!!

‘ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात मांडावा आणि तो ठराव केंद्र सरकारला आणि जनगणना आयोगास पाठवावा तसेच त्यासाठी...

Read moreDetails

“ओबीसींचा आवाज दाबण्यासाठीच मुंबईत जमावबंदी” बाळासाहेब आंबेडकर ओबीसी आरक्षण मोर्चावर ठाम.

सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्यांनी आधी गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित केले, आता ओबीसींचे आरक्षण घालवत असल्याचा आरोप. मुंबई - वंचित बहुजन...

Read moreDetails

२१ डिसेंबरची निवडणूक पुढे ढकलून एकत्र निवडणूक घ्यावी!

OBC आरक्षित जागांवर इतर जागांसोबतच निवडणूक झाली पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीत तर्फे निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.

Read moreDetails

बाबासाहेबांनी पत्रकारितेचे लोकशाहीकरण केले – अंजलीताई आंबेडकर

पिंपरी चिंचवड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेचे लोकशाहीरकरण केले. मराठी पत्रकारिता एका जातीत, साच्यात बंदिस्त होती. त्याचे रूप बाबासाहेबांनी पालटले...

Read moreDetails

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरामागची लोकशाहीवादी भुमिका

धर्मांतरानंतर थोड्याच अवधित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निर्वाण झाल्यामुळे देशातल्या तमाम शोषित, वंचित समुहांना धम्मदीक्षा देण्याचे त्यांचे स्वप्न अपुर्ण राहीले. धर्मांतरानंतर आपले...

Read moreDetails
Page 200 of 206 1 199 200 201 206
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद

औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts