राजकीय

दोन गाणी जेंव्हा महाराष्ट्र सरकारचा बँड वाजवतात….

राज मुंगासे आणि उमेश खाडे ह्या दोघांवर पोलीस कार्यवाही झाली आहे.त्यांचा गुन्हा काय तर त्यांनी 'रॅप सोंग' चा यॉर्कर टाकल्याने...

Read moreDetails

सावरकर तो बहाना है, अदानी को बचाना है.

सावरकरांच्या मुद्दयाला धरून राजकारण तापविण्यात भाजप आणि संघ नेहमी यशस्वी होतो. त्यांना गरज असते ती वेगवेगळ्या पक्षांचे नेतेमंडळी कडून सावरकराना...

Read moreDetails

वंचित –सेना युती नव्या पर्वाच्या राजकीय अध्यायाचा आगाज – राजेंद्र पातोडे

काहीही हातचे राखून न ठेवता एकूण एक प्रश्नांची उत्तरे देत आज डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे वंचित आणि शिवसेना...

Read moreDetails

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन

आम्ही एकत्र का आलो? देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू...

Read moreDetails

ओबिसींना शिक्षणात व नोकऱ्यात ५२ % आरक्षण मिळालेच पाहिजे; वंचित बहुजन आघाडीची आंदोलनाची हाक –  रेखाताई ठाकूर

मुंबई - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला आरक्षण  देण्याच्या विषयावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय देशाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. या निकालानुसार मागासवर्गीयांना आरक्षणाला...

Read moreDetails

EWS आरक्षण बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर

पुणे : EWS आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल पाहता हा वैचारिक भ्रष्टाचार आहे असेच याबद्दल म्हणता येईल. मागच्या दाराने पुन्हा...

Read moreDetails

जाती अंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य – ॲड. आंबेडकर

नांदेड मधील धम्म मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद ! नांदेड - देशातील जाती व्यवस्था हजारो वर्षांपासून टिकून आहे. येथील जाती व्यवस्था मोडीत...

Read moreDetails

बाळासाहेब आंबेडकरांचे कार्य,वर्चस्व व झंझावात बघून बांडगुळाच्या पोटात उठला गोळा

त्र्यंबकेश्वर - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र समाजाला प्रवाहात आणण्यासाठी अनेक संकटांचा सामना करुन वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात...

Read moreDetails

“भारत जोडो” यात्रा छत हिरावून छत्री देण्याचे नाटक करणारी… !

बहुतेक आपण भविष्यात कधीतरी त्यांचे राजकीय भागीदारसुद्धा असू, किंवा असेल आपलाही प्रवास त्यांच्या सोबत कुठल्यातरी राजकीय अधिष्ठानाला पूर्णत्व देण्यासाठी केलेला...

Read moreDetails

आर्थिक आधारावर आरक्षण हे कॉंग्रेस भाजपचे संयुक्त पाप – राजेंद्र पातोडे.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करणारी १०३ वी घटनादुरुस्ती तीन विरुद्ध दोन मतांनी...

Read moreDetails
Page 40 of 44 1 39 40 41 44
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या मागणीनंतर पालिका प्रशासन कराराचा पुनर्विचार करणार – प्रकाश आंबेडकर

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका आणि विविध कामगार संघटना यांच्यात २८ जुलै रोजी झालेल्या कराराचा फेरविचार करण्याची मागणी मुंबई म्युनिसिपल कामगार...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts