Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हाथरस मधील दुर्घटनेत 121 जणांचा मृत्यू !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 3, 2024
in बातमी
0
हाथरस मधील दुर्घटनेत 121 जणांचा मृत्यू !
       

हाथरस : उत्तर प्रदेश मधील येथील हाथरस दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला आहे. 121 जणांचा जीव गेला आहे. हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ? उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

रतिभानपूर इथे आयोजित स्वयंभू संत भोले बाबा याच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे आतापर्यंत 116 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. तर आतापर्यंत मृतांचा आकडा 116 वर पोहोचला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढवण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या समोर आलेल्या फोटोंनी केवळ उत्तर प्रदेश नव्हे, तर संपूर्ण देशाला मोठा हादरा बसला आहे. घटनास्थळी पडलेला मृतदेहांचा ढीग अपघाताची गांभीर्य सांगत होते. हॉस्पिटल आणि पोस्टमॉर्टम हाऊसमधील आरडाओरडा काळजाला वेदना देणारा होता.


       
Tags: hathrasstampedeuttarpradesh
Previous Post

दीक्षाभूमीवर प्रवेश बंदी !

Next Post

डॉ. भीमराव आंबेडकर देणार दीक्षाभूमीला भेट

Next Post
डॉ. भीमराव आंबेडकर देणार दीक्षाभूमीला भेट

डॉ. भीमराव आंबेडकर देणार दीक्षाभूमीला भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही! गिरीश महाजनांविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल
बातमी

महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही! गिरीश महाजनांविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल

by mosami kewat
January 28, 2026
0

पुणे: प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळल्याने, वंचित बहुजन आघाडीने पुण्यात आक्रमक भूमिका...

Read moreDetails
धर्मनिरपेक्ष संविधानामुळेच भारत टिकला – डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर

धर्मनिरपेक्ष संविधानामुळेच भारत टिकला – डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर

January 28, 2026
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर!

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर!

January 28, 2026
धक्कादायक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली 

धक्कादायक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली 

January 28, 2026
महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

January 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home